पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींनी कितीजणानां रोजगार दिले?उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल..


सिंधुदूर्ग नव्वदच्या दशकानंतर भारताने डंकेल प्रस्ताव स्विकारला. देशाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी नोकऱ्या हा विषय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. खाजगीकरणामुळे कंञाटी कामगार व्यवस्था निर्माण झाली. कंञाटी कामगार ही एक प्रकारची वेठबिगारीच. यामध्ये संबंधित कंञाटदार हा त्या कामगारांचे आर्थिक शोषण…