शिवकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे- उमेश झिरपे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष


वैभववाडी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजानी गड-किल्यांच्या साहाय्याने मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. छ.शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधुन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने दिनांक २६ जानेवारी, २०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर तिरंगा ध्वज,…