Category News

News

राज्यातील बांधण्यात येणारे बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावेत!बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

पुढील 100 दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा मुंबई राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत करावीत यासाठी अधिकार्यांनी दक्ष रहावे , गुणवत्तेत तडजोड खपवून घेतले…

वन्यप्राणी व माकडांचा त्वरीत बंदोबस्त करा..शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांचे उपवनसंरक्षक श्री रेड्डी यांना निवेदन

सावंतवाडी . सावंतवाडी तालुक्यातील माजगांव, चराठा, कोलगांव तसेच सावंतवाडी शहरामध्ये मोठया प्रमाणात माकडांपासुन उपद्रव चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नारळ, केळी, शेती पिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर भातशेती व इतर पिकांचेही गवारेडे व अन्य वन्य प्राण्यांपासुनही नुकसान होत…

कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि विलक्षण चातुर्य असुन पणं स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाअभावी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत हवे ते यश मिळत नाही!स्पर्धा परीक्षा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील

सावंतवाडी : अलीकडे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सरकारी नोकरी आणि मोठ्या पगाराची अपेक्षा ठेवून वावरताना दिसत आहेत. मुलं देखील आपल्या इच्छा – आकांक्षा या चांगल्या मोठ्या पगाराच्या बाळगून आहेत. मात्र असे असले तरी अलीकडचे सामाजिक चित्र विदारक आहे. वृद्धाश्रमांची संख्या…

विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल प्रशालेची राष्ट्रीय स्तरावर झेप

संस्कार नॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले यश सावंतवाडी रंगोत्सव सेलिब्रेशन,मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेने दैदिप्य कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतात शाळेचे नावं उज्वल केले आहे. प्रशालेतील इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी कु.…

भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत दिव्यांगांना ट्रायपॉड ( आधारकाठी ) चे वाटप

वेंगुर्ला दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून केले आहे .शारीरिक किंवा मानसिक त्रुटीमुळे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून…

जनता विद्यालय तळवडेच्या १९९०-९१ च्या तुकडी कडून विद्यालयास दिला रंगपट बांधुन

पावणे दोन लाख रूपये खर्च करून सुसज्ज रंगपट दिला बाधून सावंतवाडी श्री जनता विद्यालय तळवडे च्या १९९०-९१ च्या तुकडी कडून विद्यालयास गरज असलेला रंगपट बांधुन दिला.श्री जनता विद्यालय तळवडे येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या वेळी या रंगपटाचे उद्घाटन…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षहरिश्चंद्र पवार यांच्या सह,रमेश जोगळे, वैभव साळकर, दत्तप्रसाद वालावलकर, कृष्णा ढोलम, सचिन लळीत, भरत सातोसकर, काशीराम गायकवाड व मारुती कांबळे यांना जाहीर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. शनिवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एक ज्येष्ठ व आठ आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड यावेळी करण्यात आले. पत्रकार दिनाच्या ६ जानेवारीच्या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव व सन्मान मान्यवरांच्या…

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस यांनी केले स्वागत

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यकरणी मीटिंग संपन्न झाली. यावेळी कोकणचे सुपुत्र आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस सिंधुदुर्ग यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उत्साहात उद्घाटन संपन्न! मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले दिमाखात उद्घाटन

कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षितेसाठी राज्य सरकार कटिबद्ध !मंत्री नितेश राणे कोकणाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी विद्यार्थी परिषदेचा पुढाकार महत्त्वाचा – प्रा. मनीष जोशी सावंतवाडीअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोंकण प्रांताच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर…

ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृति -सत्यशीला बोर्डे यांचे प्रतिपादन

ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृति -सत्यशीला बोर्डे यांचे प्रतिपादन -सावंतवाडी दि (प्रतिनिधी. ) मनुस्मृति म्हणजे स्त्रियांना बंधनात अडकवून चूल आणि मूल यातच स्त्रियांना बंदिस्त करून पारतंत्र्यातच ठेवण्यात आले होते .म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे प्रथम दहन करून स्त्रीला सर्वच बंधनातून मुक्त…