मोदी सरकार हे गोरगरिबांच्या समस्या सोडवणारे सरकार !!केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी निरवडे ठिकाणी व्यक्त केले मत


विकसित भारत संकल्प यात्रा’सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली दाखल केंद्र सरकारच्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा सावंतवाडी प्रतिनिधि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’हा उपक्रम मोदी सरकारने राबवला आहे.विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी…