Category सिंधुदुर्ग

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९१.१७ टक्के

न्हावेली / वार्ताहर तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के लागला.कु. सानिका यशवंत गोसावी ७१.१७ टक्के प्रथम…

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी : बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणच्या यशवंत विद्यार्थ्यांच अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बारावीच्या परिक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलं आहे. गुणवंत…

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड

सावंतवाडीसावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे.कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले…

हरी परब यांच्या जिद्दीला सलाम ! प्रभाकर सावंत भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत

वेंगुर्ला ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी एक प्रचलित म्हण आहे.आपल्याकडे अनुकूल परिस्थिती असतानाही अनेक तरुण आपल्यातील अंगगुणाना हवा तसा वाव देत नाहीत,उलटपक्षी व्यवस्थेला दोष देत तक्रारीच्या मूडमध्ये दिसतात मात्र हरी परब सारखी चित्रकार मंडळी दिव्यांग असूनही प्रतिकूल परिस्थितीत…

तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा अन्यथा 21 मे ला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण

तळवडे येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले पत्र सावंतवाडी तळवडे ते नेमळे रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी तळवडे येतील उद्धव बाळा ठाकरे शिवसेना कार्यकर्ते यांनी पत्र दिले. हया…

सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी

संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांचा पुढाकार सावंतवाडी :- संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात प्रथमच अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील जिमखाना मैदान येथे २१ मे ते…

पत्रकारांच्या नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्थेस शासकीय भूखंड कायम करण्याची मागणी

सावंतवाडी नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्था सावंतवाडी संस्था सावंतवाडी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी कार्यरत करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरात शासकीय भूखंड ची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातले निवेदन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना देण्यात आले.या संस्थेचे जेष्ठ…

वेंगुर्ले मांडवी खाडीत बुडणाऱ्या युवकाला जिवदान देणाऱ्या दाजी बटवलकरचा भाजपा च्या वतीने सत्कार

दाजी बटवलकरच्या धाडसाचे वेंगुर्ले वासीयांकडुन कौतुक वेंगुर्लाप्रतिनिधि वेंगुर्ले मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले युवक गौरव देवेंद्र राऊळ व यश भरत देऊलकर हे दिनांक १६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडु लागले, त्यावेळी त्याठिकाणी असलेले मच्छिमार…

प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी !! ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

सावंतवाडी बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे, त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी…