सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी पाच पणत्या पेटवून आनंदोत्सव साजरा करावा!!राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर


सावंतवाडी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात किमान पाच पणत्या पेटवून जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करावा ,असे आवाहन राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शुक्रवारी केले आहे . …