कोकणातील युवाईने आपल्या कौशल्याच्या जोरावर व्हावे आत्मनिर्भर!लाल मातीतचं करावं अपेक्षित करिअर! दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांचे प्रतिपादन.!


सावंतवाडी कोकणातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता आहे. मात्र मुंबईसारख्या महानगरी आणि तेथील चंदेरी दुनियाचे आकर्षण त्यांना अधिक असल्यामुळे त्यांचे कौशल्य आणि श्रम याचा वापर मूठभर उद्योजक मंडळींना होत आहे. यापुढे मुंबईसारख्या महानगरीत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे स्वतःचं स्थान बळकट करणाऱ्या, कौशल्यधिष्ठित युवकांनी…