होडावडे येथे २९ मे रोजी प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ व्याख्यान.


सावंतवाडी : नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र असे असले तरी विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती समाधानकारक नाही, ही बाब विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याचे प्रमुख कारण…